राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठीक 9 वाजता राजभवन मुंबई येथील विद्युत दिवे बंद करून मोदींच्या आवाहनाला पाठींबा

0
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज रात्री ठीक ९ वाजता राजभवन, मुंबई येथे विद्युत दिवे बंद करून तसेच पारंपरिक दीप प्रज्वलीत करून करोनाच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यास देश एकत्र आहे हा संदेश दिला.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top