पारनेर प्रतिनिधी (सागर आतकर)![]() |
संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पाला उद्या १२ सप्टेंबर रोजी आपण निरोप देणार आहोत. ढोल ताश्यांचा गजरामध्ये वाजतगाजत मिरवणूक काढणार आहोत. त्यांनतर आपण बाप्पांना पाण्यामध्ये विसर्जन करू व आपण पुन्हा आपल्या घरी निघून येऊ. मात्र आपण ज्या गणपती बापांना दहा दिवस मनोभावे त्यांची सेवा केली ते आल्यानंतर एक वेगळाच आनंदाचे वातावरण निर्माण झालं. त्याच बाप्पाना आपण विसर्जन केल्यानंतर मात्र विसरून जातो.आपण पुन्हा जिथे गणरायाचं विसर्जन केलं त्या ठिकाणी साधं पाहत पण नाही. त्या गणरायाचं काय झालं. विसर्जन केल्यानंतर काही दिवसांनी आपण त्याच आपल्या मूर्तीकडे पाहू शकतही नाही अशी अवस्था झालेली असते.यावर सर्व गणेश भक्तांनी विचार करावा अशी अपेक्षा करण्यात येते.

चांगला उपक्रम
उत्तर द्याहटवा